लॉगिन
I
रजिस्टर
I
ई-पेपर
I
भारत वाणी
Tarun Bharat
Like Minded
Updated at: 19/05/2013 12:27:58
मुख्य पृष्ठ
आमच्याबद्दल
तभा परिवार
जाहिरात
वितरण
संपर्क
करीयर
मागील अंक
तुमचे शहर निवडा
-- शहर --
नागपूर
अमरावती
यवतमाळ
अकोला
वाशीम
बुलढाणा
खामगाव
वर्धा
भंडारा
गोंदिया
चंद्रपुर
गडचिरोली
मुंबई
पुणे
संपादकीय
अग्रलेख
अन्वयार्थ
दिल्ली दिनांक
प्रहार
पानमसाला
विश्वसंचार
वेध
इतस्ततः
स्वरूपयोग
मुस्लिमजगत
पुणे वार्तापत्र
मुंबईचे वार्तापत्र
प्रासंगिक
विशेष लेख
शीर्षक
दिनांक
लेखक
पाऊलवाटेवरचा पाऊस उतरणीवरचे गाव उन्हाने काळवंडले आहे. ऊन थेट माथ्यावर आले आहे. उन्हाच्या भीतीने काळी पडलेली सावली दुपारी वडाच्या पारंब्यांच्या आधाराने तग धरून असते. हातपाय जाळणारे ऊन असल्याने दुपारचे गाव बाहेर निघत नाही. दुपारचा उनाड वारा छतांवरून फिरत र
18/05/2013
संपादक
झंपक... फिक्सिंग... झपांग! क्रिकेटच्या आयपीएलच्या बैलबाजाराला आता बेईमानीचा कलंक लागला आहे. जगातल्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ही बेईमानी झाल्याने आणि त्यात भारतीय कसोटीपटू श्रीसंत याला अटक झाल्याने, बेईमानीची ही बदनामी सगळ्या जगभर झाली आ
17/05/2013
संपादक
राजकारणातील ‘सिक्वेल...’ सिनेमातील ‘सिक्वेल’ समजला जाऊ शकतो. कारण, नवनिर्मितीची शिखरं बंद झालेली असतात. कथानकं सोकावली असतात. जुन्यांना नवीन पचविणे आणि नव्यांच्या आवडीचा वेध घेणे या दोन्ही प्रक्रिया कठीण होऊन बसतात
15/05/2013
संपादक
लगे रहो मुन्नाभाईऽऽऽ ‘‘कोर्ट मे कानून लोचा हो रहेला भाई... अब मुन्नाभाई की वाट लगेली लगती हैं |’’ अशी चर्चा आता मुन्नाभाईच्या गँगमध्ये व्हायला हरकत नाही. न्यायालयात वारंवार याचिका दाखल करून आणि मार्कंडेय काटजूंसारख्या कथित सेक्यु
15/05/2013
संपादक
शरीफ यांच्यापुढील आव्हाने पाकिस्तानातील संसदेच्या निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या पक्षाचा विजय हा भारतासाठी चांगला संकेत समजण्यास हरकत नाही. आपल्या निवडणूक प्रचारदौर्यात त्यांनी भारतासोबत जुने संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची मनीषा व्यक्त केली होती. निक
13/05/2013
संपादक
उन्हाचे अवतरण चैत्राच्या हातात हात गुंफून वैशाख आला आहे. चैत्रातले वैभव वैशाखात पूर्ण बहरावर आहे. वैशाखाला ऋतूंचा मुकुट घालताना चैत्र त्याला बहराची शपथ देतो. म्हणून वैशाख वणव्यातही सृष्टीचे सारे वैभव पूर्ण बहरावर असते. शंकराने भस्मसात केलेल्या मदनाला पुन
11/05/2013
संपादक
दोन हल्ले, दोन मृत्यू ! भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत दोन हल्ले आणि दोन मृत्यूंमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, या दोन घटनांकडे सारखेपणाने पाहता येणार नाही. सरबजितसिंग यांच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानला बचावात्मक स्थितीत
10/05/2013
संपादक
प्रतिष्ठाच गेली! ‘‘सीबीआय ही संगनमत करणारी संस्था आहे, की निष्पक्ष तपास करणारी? पिंजर्यात बंदिस्त पोपट जसा आपल्या मालकाच्या सांगण्यावरून पोपटपंची करतो, तसा हा अहवाल आहे.’’ कोळसा घोेटाळा प्रकरणात सर्वोच्च न्याय
09/05/2013
संपादक
भूक आणि भ्रष्टाचार! सध्या देशाच्या संसदेत भूक आणि भ्रष्टाचार या दोन शब्दांवरून चांगलीच आरडाओरड चालली आहे. कॉंग्रेस पक्षाने नेहमीच या देशातील गरिबीला राजकारणाचे अस्त्र बनविले आहे. गरिबी हटाओची घोषणा १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या काळात देत, क
07/05/2013
संपादक
आणखी किती मंत्री भ्रष्ट? केंद्र सरकारपुढे दर दिवशी भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची नवी समस्या उभी ठाकत असताना, कोणताही मंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही, असेच दिसत आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या भाच्याने रेल्वे मंडळाची मलाईदार जागा मिळवून देण्यासाठ
06/05/2013
संपादक
वैशाख झळा चैत्राला वैशाखातून आणि वैशाखाला चैत्रातून वेगळे करता येत नाही इतके ते एकमेकांत मिसळले आहे. दुधात केशर मिसळावे आणि दुधाला केशराची गोडी यावी इतके चैत्र आणि वैशाख एकजीव झाले आहे. चैत्र संपून वैशाख केव्हा सुरू होतो हे कळतही नाही. वयात आल्यावर उजळणा
04/05/2013
संपादक
कायद्याने सज्जन! दिल्लीत रस्त्यारस्त्यांवर विशेषतः कडकडडूमा न्यायालयासमोर आणि सोनिया गांधींच्या घरासमोर सतत निदर्शने चालू आहेत. संतप्त शीख समाज तेथे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. न्याय मिळाला नाही, न्याय मिळणे अशक्य आहे, हे माहीत असूनही केवळ अंत
03/05/2013
संपादक
आता तरी सीबीआयला स्वायत्तता मिळेल का? देशभर गाजत असलेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात न्यायपालिका आणि केंद्र सरकार समोरासमोर आल्यामुळे अभूतपूर्व असा पेेचप्रसंग देशात निर्माण झाला आहे. याआधी देशात अशा स्वरूपाचा पेचप्रसंग कधी निर्माण झाला नाही. या पेचप्रसंगाने अ
02/05/2013
संपादक
अश्विनीस्पर्श ! देवांमध्ये एक अश्विनीकुमार होते, की जे केवळ स्पर्शाने रोग बरे करत असत! मात्र, कलियुगात भारतवर्षात संयुक्त पुरोगामी आघाडीनामक सरकारमध्ये एक अश्विनीकुमार आहेत, की ज्यांच्या एका स्पर्शाने सरकारपुढे अनंत अडचणी उभ्या केल्या आहेत
01/05/2013
संपादक
वाईटातून चांगलं... देशात नासलेलं वातावरण, त्यातून जुन्या आणि नव्या पिढीतील ताण असे कितीतरी विषय अचानक ऐरणीवर आले आहेत. वाढत्या अनाचार-बलात्काराच्या घटनेची कारणं शोधणं सरकार आणि समाजधुरीणांना अवघड होऊन बसलं आहे. टीव्हीवरची अश्लीलता की मोकळेपणा, नव्या
30/04/2013
संपादक
आघाडीची अस्वस्थता देशात निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात, असे भाकीत करून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षकार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, जिल्हा अध्यक्ष, ब्लॉक स्तरावरील पदाधि
29/04/2013
संपादक
॥ सुगीची लगबग ॥ चैत्रात ऊन तसे जाणवले नाही. पण, म्हणून पावसाच्या फसव्या ओलाव्यालाही ते फसले नाही. नवतीला येणार्या कोरड्या वानतीसारखी काही ढगांना पावसाची कळ आली खरी, परंतु त्यात सृजनाचे थेंब नव्हते. न्हातीधुती झालेल्या जमिनीला शेतकर्यांनी तयार क
27/04/2013
संपादक
ड्रॅगनचे विषारी फूत्कार चीनने भारताशी व्यवहार करताना आपली तिरकी आणि नापाक चाल चालूच ठेवली आहे. तोंडाने अधिकृतरीत्या संभावितपणाचा आव आणत आम्ही नियमाबाहेर जाऊन काहीही केलेले नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र करता येतील तेवढ्या खोड्या करायच्या, अशा प
26/04/2013
संपादक
बेजबाबदारपणाचा कळस ‘निर्भया’वरील बलात्काराच्या घटनेनंतर सरकार, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अधिक जबाबदार आणि संवेदनशील होतील, असे वाटत होते. फौजदारी कायद्यात झालेल्या कठोर अशा तरतुदींमुळे, असे गुन्हे करणार्या गुन्हेगारांच्या
25/04/2013
संपादक
एवढा गहजब कशाला? सुशीलकुमार शिंदे या देशाच्या गृहमंत्र्यांचे फार साधे आणि सोपे गणित आहे. त्यांचे गणित नेहमीच सोपे असते. जी हुजूरी हा त्यांचा सोपा मंत्र आहे. हायकमांड जे म्हणेल त्यापुढे नम्रपणे मान तुकवायची आणि जी हुजूर म्हणायचे, असा त्यांचा सोपा फॉर्म्यु
24/04/2013
संपादक
शोध संशोधकांचा! काळाची चक्रे इतक्या वेगाने फिरताहेत की अनेक चांगल्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत. नवीन संशोधक तयार होत नाही असे नाही. पण, उपजत ज्ञानाचे धनी निर्माण होण्याचे प्रमाण नगण्य आहे, हे नाकारता येत नाही. बुद्धीचा झालेला संकोच यासाठी कारणीभू
23/04/2013
संपादक
पिसाळलेल्या कुत्र्यांचे शहर! नवी दिल्ली ही देशाची राजधानी आहे, की गुन्हेगारांची राजधानी, हा प्रश्न पुन्हा एकदा संपूर्ण देश विचारत आहे. याच मुद्यावर केवळ देशातच नव्हे, तर जगभरात दिल्लीची नाचक्की झाली असताना, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ.
22/04/2013
संपादक
॥ सुगीचा सांगावा ॥ प्रभू श्रीरामाचा जन्मही चैत्रातला आणि वनवास संपवून राम परत आले तेही चैत्रातच. रामाचा जन्मच मुळी सृष्टीत चैतन्याचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी झाला. चैत्रात सृष्टीवरची मरगळ झटकली जाते. निसर्गात चैतन्याचे दीप उजळले ज
20/04/2013
संपादक
संजयला सवलत कशासाठी? मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी संजय दत्त याला न्यायालयापुढे आत्मसमर्पण करण्यासाठी एक महिन्याची मुदत, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वाढवून दिली. ही सवलत देत असताना, मानवीयतेच्या आधारावर हा निर्णय आम्ही घेत आहोत आणि एक महिन्याची मु
19/04/2013
संपादक
आता तरी डोळे उघडा कर्नाटकची राजधानी बंगळुरू बुधवारी सकाळी दहशतवादी हल्ल्याने हादरली. राजधानीच्या माल्लेश्वरम् या भागातील प्रदेश भाजपा मुख्यालयाजवळ शक्तिशाली स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. या स्फोटात
18/04/2013
संपादक
1
2
3
4
5
6
7
8
9
10
...