चिखलदरा म्हटले की, डोळ्यापुढे उभे राहते ते सह्याद्रीच्या खोर्यातील निसर्गरम्य थंड वातावरणाचे पर्यटनस्थळ. पण, येथेही उन्हाळ्यात पारा ४० अंशाच्या आसपास असतो.अशा उष्ण वातावरणात विष्णुदास अध्यात्म केंद्र-श्रीगुरुमंदिर नागपूरप्रणीतबालसंस्कार शिबिर ..
अकदा पांडव वनात शिकारीला गेले. बरोबर त्यांचा अक कुत्राही होता. त्याचवेळी अकलव्यही त्याच वनात हिंडत होता. त्याचे कपडे मलिन व फाटघ होते. डोक्यावरचे घस विस्कटलेले होते. त्याचे ते वेडगळ रूप पाहून पांडवांचा कुत्रा अकलव्यावर सारखा भुंकत होता.अकलव्याने ..
कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युध्द चालू होते. अर्जुनाने प्रतिज्ञा केली की ‘आज सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करेन नाही तर मी समाधी घेईन!’ दिवस कलला तरी जयद्रथ बाहेर पडेना. तेव्हा पांडवांचे कैवारी भगवान श्रीकृष्ण यास ..
नरेन्द्रचे वडील व्यवसायाने वकील होते. त्यामुळे त्यांना भेटायला अनेक लोक येत असत. अनेकांशी त्यांचा संबंध येत असे. बरेचदा त्यांना अन्य कामाकरिता अनेक ठिकाणी जावे लागे.एकदा विश्वनाथजी काही कामानिमित्त रायपूरला गेले होते.नरेन्द्रही त्यांच्याबरोबर ..
नमस्कार मित्रांनो. आजच्या या भागात तुमचे स्वागत. मित्रांनो, काळजी केल्याने उद्याचे दु:ख कमी होत नाही; उलट आजच्या दिवसाची ताकद नष्ट होते, असा एक सुविचार आहे; तसेच काळजी वाळवीसारखी असते. काही खात असताना ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक ..
नुकताच मुलांचे मासिक मे-२०१३ चा कॉम्प्युटर विशेषांक वाचण्याचा आनंदयोग आला आणि त्या सर्वांगसुंदर, माहितीपूर्ण, ज्ञानसंवर्धक, मौलिक आणि संग्राह्य स्वरूपाच्या अंकाचा संक्षिप्त परिचय आबालवृद्ध वाचकांना करून देणं अगत्याचं आहे,ही सामाजिक जबाबदारीची ..
एका सत्पुरुषाकडे तीन युवक मित्र गुरुदीक्षा ग्रहण करण्याच्या उद्देशाने गेले. तिघांनीही अत्यंत विनम्रतेने महात्माजींना साष्टांग नमस्कार केला व त्यांच्यापाशी गुरुदीक्षा प्राप्तीसाठी जिज्ञासा प्रकट केली.
गुरुजींनी त्यांची शिष्य बनण्याच्या ..
मोती नावाचा एक कुत्रा होता. मालकाच्या घराची राखण खूप इमानदारीने करीत असे. वस्तीत कुणी अनोळखी माणूस दिसला, तर भुंकून भुंकून सर्वांना सावध तर करत असेच, पण नवख्याला आल्या वाटेने परत पाठवत असे. प्रामाणिकपणाचे सर्व गुण त्याच्यात होते. परंतु, ..
हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवणारे दोनच शब्द ते म्हणजे आई. आई असे म्हणताना प्रेम, वात्सल्य, माया, ममता सामावलेली आहे. आई असे म्हणताना मनातून वेगळेचआपलेपणा असतो.प्रत्येक माणसाची नाती भरपूर आहे.पण आईची नाती नाजूक रेशमी धाग्यासारखी आहे.
प्रत्येक ..
गोरिलाचं भरदार शरीर पाहिलं की वाटतं, हा प्राणी नक्कीच हिंस्त्र व रक्ताला चटावलेला अक्राविक्राळ प्राणी असावा. पण तसं अजिबात नाही बरं का! गोरिला अत्यंत मनमिळाऊ आणि विशेष म्हणजे शाकाहारी प्राणी आहे. तो फळं आणि पानं खातो.गोरिलांच्या कुळात ओरँगउटान ..
शिस्त, संस्कार आणि देशभक्तीचा
नागपुरातल्या मोहिते संघ शाखेत जाणार्या शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा करीत असताना, त्यांना सहज प्रश्न करण्यात आला की, आपण शाखेत कशासाठी येतो? इथे येऊन काय मिळाले? काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात ..
गुरू द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांच्या धनुर्विद्येतील कौशल्याची परीक्षा घेण्याचे ठरवले.त्यांनी लाकडाचा अक ‘भास’ पक्षी तयार करून तो अका झाडाच्या उंच फांदीवर बांधून ठेवला. मग सर्व शिष्यांना त्या झाडाखाली बोलावून गुरू द्रोणाचार्य ..
एक श्रीमंत मनुष्य प्रवास करीत असता, एका गावच्या धर्मशाळेत उतरला.त्याने आपल्या चाकरास बाजारातून तेल व तूप असे दोन जिन्नस आणावयास सांगितले. चाकर ‘होय’ म्हणून तडक बाजारात गेला. पण बरोबर भांडी घेण्यास तो विसरला. आता तेल, तूप ..