आदिमानवापासून ते आताच्या आधुनिक मानवी सामाजिक संरचनेतसुद्धा चित्रकलेला मानाचे स्थान आहे. मूलभूत गरजेपासून ते भौतिक गरजेपर्यंत चित्रकलेच्या माध्यमातूनचमानवाने अभिव्यक्तीचे साधन म्हणून चित्रकलेला प्राधान्य दिलेले आहे. मानवाच्या जीवनावर ..
गेल्या काही वर्षांत भारतीय कंपन्यांमध्ये कंपनीअंतर्गत नेतृत्व विकसित करून भविष्यकाळातील व्यवस्थापक घडविण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी त्या संदर्भातील प्रयत्न आणि या प्रयत्नांना मिळणारे यश पुरेसे नसल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
&lsquo..
परवा एका कुटुंबात दुपारच्या वेळेस गेले असता, गृहिणीने त्यांच्या फ्लॅटस्कीमच्या समोरील किराणा दुकानात दूरध्वनी करून म्हटले की, ‘‘लवकरात लवकर पेप्सीची मोठी बॉटल आणून द्या, माझ्या मुलीची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे.’’ ..
गुरुजी- खंडू, ए खंडू अरे तुझं लक्ष कुठे आहे? अन् काय रे सारखा बाहेर काय बघतोस सांग बरं?
खंडू- गुरुजी माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. घरी आई येऊ देत नाही ना!
गुरुजी- बरं ते राहू दे, मला सांग कालचं होमवर्क केलंस का? दाखव चटकन.
खंडू- ..
‘फी’साठी काम करावंच लागतं
दर सुट्टीत मी समर जॉब करतो. या सुट्टीत मी एका कुरिअर कंपनीमध्ये जॉब करणार आहे.मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे इतर वेळी काम करायला वेळ मिळत नाही.मग या सुट्टीचा सदुपयोग करून घेण्याचा माझा ..
आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करावे असे सर्वांनाच वाटत असते. लहानपणापासून तशी संधी सगळे शोधत असतात, त्यासाठी प्रयत्न करतअसतात.कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणे आज सोपे राहिलेले नाही.प्रत्येक क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे ..
मित्रहो, मागील सायबर कट्ट्याद्वारे आपण ‘इंटरनेटवर राज्य कुणाचे?’ या विषयावर काही माहिती मिळवली.तो मजकूर आपल्या वाचनात येईपर्यंत अजून एक धक्कादायक बातमी घडली.
‘तीन वर्षांत १०३० सरकारी वेबसाईट हॅक’ या मथळ्याखाली ..
शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या तीन घटकांद्वारे देशाच्या विकासाचीघडी बसविण्याचा प्रत्येक देश प्रयत्न करीत असतो. कारण हे तीनही घटक महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. आज मानव संसाधन महत्त्वाचे ठरले आहे. शिक्षणाकडे समाज घडविणारा महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले ..
मॉं भारतीचे लोकोत्तर सुपुत्र म्हणजे जगद्गुरू पूज्यपाद आद्यशंकराचार्य महाराज! उपनिषदात सूत्ररूपात कथित मायावादाला परमशास्त्रीय आणि तर्कशुद्ध स्वरूपात स्थापित करण्याचे त्यांचे अद्वितीय कार्य इतके महनीय आहे की,आचार्योत्तर कोणत्याही विचारवंतांना आचार्यचरणास ..
स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी तशी वयाची मर्यादा नसते. काही जण त्यांच्याजवळील अनुभवातून तर काही जवळील पुंजीमुळे असे धाडस करण्यास धजावतात. कमी वयात सुरू केलेला व्यवसाय काही वर्षात स्थिरस्थावर होतो. वय निघून गेल्यावर मात्र भले-भले उद्योग ..
रोज बदलते ती फॅशन,अशी फॅशनची व्याख्या केली जाते. त्यामुळेच फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रमही सतत बदलतात. आज तर गल्लोगल्ली फॅशन डिझायनिंगचे क्लासेस,कॉलेजेस आणि कपड्यांचे बुटीक थाटलेले दिसून येतात.फॅशन विश्व हे सातत्याने बदलणारे आणि कायम नव्याच्या ..
‘‘गर्भवती मॉं ने बेटी से पुछा
क्या चाहिये तुझे? बहन या भाई ?
बेटी बोली भाई!
मॉं : किसके जैसा?
बेटी : रावण जैसा
मॉं : क्या कहती है
पिता ने धमकाया, मॉं ने घुरा, गाली देती है ?
बेटी ..
लोकं काय म्हणतील, याचा विचार करणारे अनेक जण पाहायला मिळतात. त्यांना स्वत:च्या करीअरपेक्षा लोकांचे जास्त दडपण असते. त्यामुळे ते आयुष्यात पुढे जात नाहीत. ‘लोकं काय म्हणतील’ या विचाराच्या खिडकीत उभे राहून ते संपूर्ण जगाची प्रगती पाहत असतात.
&nbs..
‘सनकोट’शिवाय बाहेर पडत नाही
आंबा हा माझा जीव की प्राण असल्यामुळे कितीही उन्हाळा असला तरी मी आंबा खायचं सोडू शकत नाही. त्यामुळे मी ते भरपूर खाते, पण त्याचबरोबर कलिंगडाचा ज्यूसही पिते, ज्यामुळे थंडावा मिळतो. शक्यतो घरचं साधं ..
संगणकीय क्षेत्रावर मक्तेदारी कुणाची असावी किंवा इंटरनेट या माध्यमावर कोणाचे राज्य असावे हा विषय आज जर मी हाताळला तर तो आपणापैकी बहुभाषी वाचकांना हास्यास्पद किंवा गैरवाजवी वाटेल.पण हा विषय हाताळण्याचे मुख्य कारण म्हणजे नुकतेच अमेरिकेन ..