मुंबई
Mantralaya Mumbai अतिसुरक्षित मानल्या मंत्रालयातील सुरक्षेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. सर्वात सुरक्षित मानल्या जाणाèया मंत्रालयातच पैसे चोरीला जाण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्र्याच्या केबिनमधूनच मोठी रक्कम चोरीला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Mantralaya Mumbai मंत्रालयात मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मंत्रालयामध्ये दहा हजार रूपयांपेक्षा जास्त रकमेला घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजार रुपये आलेत कसे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Mantralaya Mumbai 80 हजार रुपयासाठी कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात ये जा करणारे इतर विभागातील कंत्राटी कर्मचाèयांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती. याबाबतची माहिती बाहेर पडू नये यासाठी अधिकाèयांकडून गयावया करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.