झीरम हल्ला प्रकरणी 10 नक्षलवादी दोषी

13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
छत्तीसगड  
jeeram-ghati-naxal-caseजगदलपूर एनआयए विशेष न्यायालयाने २०१३ च्या झीराम व्हॅली नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी १० आरोपींना दोषी ठरवले. या घटनेच्या १३ वर्षांनंतर आलेल्या या ऐतिहासिक निकालात अद्याप शिक्षेची घोषणा करण्यात आलेली नाही.झीराम हल्ल्यावरील एनआयएच्या निर्णयाबाबत, छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव म्हणाले, ही घटना कशी घडू दिली गेली, हे जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत माझे समाधान होणार नाही. या लोकांनी हा हल्ला केला ही एक गोष्ट आहे, पण संपूर्ण परिसर पूर्णपणे रिकामा कसा सोडण्यात आला?
 

naxal 
सिंग देव यांनी पुढे विचारले, "संपूर्ण माहिती असूनही प्रशासनाने व्यवस्था का केली नाही? चूक त्यांचीच आहे. आयएएस आणि आयपीएस ही केवळ पदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरदायित्व. जेव्हा एक प्रमुख विरोधी पक्षनेते, एक माजी केंद्रीय मंत्री आणि पूर्वी गृहमंत्री राहिलेले पक्षाध्यक्ष यांचा यात समावेश होता, तेव्हा जबाबदारी कोणाची होती?"
हमला 25 मई 2013 को छत्तीसगढ़ के बस्तर जिले में स्थित दरभा थाना इलाके की झीरम घाटी में हुआ था. घटना की टाइमिंग को लेकर भी सवाल उठे थे. इसकी वजह उस समय छत्तीगसढ़ में विधानसभा चुनाव होने वाले थे, कांग्रेस पार्टी के नेताओं का काफिला सुकमा से जगदलपुर परिवर्तन यात्रा के तहत लौट रहा था. दरम्यान, दबा धरून बसलेल्या शेकडो सशस्त्र नक्षलवाद्यांनी ताफ्याला घेरले, भूसुरुंगाचा स्फोट घडवला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात बत्तीस जणांची निर्घृण हत्या करण्यात आली, ज्यामुळे छत्तीसगड काँग्रेसचे जवळपास संपूर्ण शीर्ष नेतृत्व संपुष्टात आले.