वर्धा,
Wardha Lok Sabha वर्धा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका बजावणारे व आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचे मामा अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आ. अभिजित वंजारी हे गेल्या 15 दिवसापासून वर्धेत तळ ठोकून होते.
ईव्हीएम बिघाडीमुळे खासदार रांगेत ताटकळत उभे
आचारसंहितेच्या नियमानुसार बाहेर जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील लोकांना मतदानपूर्वी 48 तास आधी मतदार संघ सोडवा लागतो. Wardha Lok Sabha त्याला नियमानुसार केदार, देशमुख आणि वंजारी यांनी कालच मतदार संघ सोडला.