गाव तिथे बांगलादेशी!

Bangladeshi-Ratnagiri हे भारतीय मुसलमान नाहीत

    दिनांक :12-Jan-2025
Total Views |
यंगिस्तान
 
 
- जयेश मेस्त्री
 
 
Bangladeshi-Ratnagiri मुंबई पाेलिस एका तपासामध्ये काेकणातील रत्नागिरीच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात जाऊन पाेहाेचले. रत्नागिरी म्हणजे रत्नांची नगरी. सावरकर नावाचं रत्न ब्रिटिशांनी याच रत्नागिरीत स्थानबद्ध केलं हाेतं. आपल्याकडे ‘काेकणची माणसं साधीभाेळी’ असं म्हणतात. मुंबई पाेलिसांना असाच काहीसा अनुभव आला. एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान रत्नागिरीतल्या शिरगावात पाेहाेचल्यावर त्यांना धक्काच बसला. Bangladeshi-Ratnagiri ज्या बांगलादेशी आराेपीचा शाेध त्यांना हाेता, त्या बांगलादेशी आराेपीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने दिलेला जन्मदाखला सापडला आणि पाेलिसांना कळेना की, काेकणची माणसं इतकी साधीभाेळी कशी? झालं असं की, पाेलिसांना एका गुन्ह्याचा तपास करताना आराेपी माेहम्मद इद्रिक इसाक शेखकडे शिरगाव ग्रामपंचायतीचा जन्मदाखला सापडला.
 
 
 

Bangladeshi-Ratnagiri 
 
 
 
Bangladeshi-Ratnagiri या घटनेने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे. बांगलादेशमधून आलेला एक नागरिक, जाे आराेपीही आहे, त्याच्याकडे काेकणातला जन्मदाखला सापडणे ही सर्वसाधारण बाब नसून गंभीर बाब आहे. सगळीकडे वाढत चाललेली मुसलमानांची संख्या ही नैसर्गिक आहे की घुसखाेरांनी भारतभर आपले जाळे पसरल्यामुळे वाढलेली आहे. मुंबईतही अचानक ठिकठिकाणी ही संख्या वाढलेली दिसत आहे. त्यांच्या वागण्या-बाेलण्यावरून हे नक्की कुठले, असा प्रश्न आपल्या मनात सहज निर्माण हाेताे. Bangladeshi-Ratnagiri रस्त्याच्या कडेला कपडे विकणारे, विविध ठिकाणी स्टाॅल लावणारे हे भारतीय मुसलमान वाटत नाहीत. पण ते भारतीय नावाने सर्रास वावरत असतात. याचं कारण आपल्यातलेच दगाबाज असतात. काेकणातही तेच झालं. बांगलादेशी आराेपीला काेकणचा भूमिपुत्र बनवण्यामागे स्थानिक लाेकांचा हात असल्याची शंका पाेलिसांना आली आहे.
 
 
 
 
 या प्रकरणी पाेलिसांनी तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि ग्रामसेवकांची चाैकशी केली आहे. जन्मदाखला काेणत्या आधारावर दिला? जन्मदाखला देण्याचे कारण काय? पुराव्यांची पडताळणी केली की नाही? असे अनेक प्रश्न पाेलिसांनी या सरपंचाला विचारल्याचे कळले आहे. Bangladeshi-Ratnagiri तसेच गटविकास अधिकाऱ्यांना नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणात पाेलिसांना यश येऊन आराेपींना शिक्षा हाेईलच. परंतु ही बाब अतिशय गंभीर आहे. काेकणच्या सुंदर वातावरणाला बिघडवण्याचे हे कारस्थान आहे. काेकणातल्या साध्या भाेळ्या लाेकांचा गैरायदा उचलण्याचा हा प्रकार आहे. वरवर पाहता हे एक प्रकरण दिसते. मात्र अशी कितीतरी प्रकरणे ‘कानून का लंबा हात’ त्यांच्यापर्यंत न पाेहाेचल्याने दडून गेली आहेत.
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी बन्ना शेख असे नाव असलेल्या तरुणीने भारतात अनधिकृतरीत्या घुसखाेरी करून नाव बदलून अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत स्थान मिळविल्याचे प्रकरण समाेर आले. विशेष म्हणजे ती अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतली लाेकप्रिय अभिनेत्री झाली. तिने ‘रिया बर्डे’ असे नाव धारण केले हाेते. Bangladeshi-Ratnagiri रियाचं सबंध कुटुंबच अनधिकृतरीत्या भारतात राहतं. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे बनावट कागदपत्रेही आहेत. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने भारतीय पासपाेर्टही बनवला हाेता. म्हणजे विचार करा ही घाण आपल्या घरापर्यंत येऊन पाेहाेचली तर नाही ना? या बांगलादेशींना मदत काेण करतं? तर, आपल्यातलेच काही सामान्य लाेक असतात. थाेड्याशा पैशाच्या माेहापाेटी भारताचं भविष्य विकतात. उच्च पदावर बसलेले अधिकारीही यात सामील असतात. मात्र, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने घुसखाेरांविराेधात माेहीम उघडली असून, त्यांना शाेधून पुन्हा मायदेशी पाठविण्याचा विडा उचलला आहे. पण हे काम साेपे नाही.
 
 
 
Bangladeshi-Ratnagiri कारण बांगलादेश, पाकिस्तानातून येणारे घुसखाेर आपल्यासारखेच दिसतात. ते पूर्वाश्रमीचे भारतीयच, नव्हे, पुढे जाऊन म्हणायचं तर ते पूर्वाश्रमीचे हिंदूच. त्यामुळे भारतीय मुसलमान आणि घुसखाेर यांच्यात सहसा फरक करता येत नाही. त्यात हे भारतीय हिंदू नाव घेऊन वावरत असतात. त्यामुळे हे काम अत्यंत त्रासदायक आणि कठीण आहे. यासाठी पाेलिसांचं एक वेगळं पथक नेमावं लागणार आहे. त्याशिवाय या घुसखाेरांना बाहेर हाकलता येणार नाही. हे घुसखाेर विविध क्षेत्रांत कार्यरत झाले आहेत. Bangladeshi-Ratnagiri कुणी मजूर झाला, कुणी मासे विक्रेता, कुणी ठेला टाकला, तर कुणी कापड विक्रेता. विशेष म्हणजे महत्त्वाच्या राेजंदारीत आणि व्यवसायात यांनी शिरकाव केल्याचा संशय असल्यामुळे भारतात घुसखाेरांची एक इकाे-सिस्टिम तयार झालेली असावी. ही इकाे-सिस्टिम भारताला पुढे धाेकादायक ठरू शकते. कारण यांच्या बचावासाठी स्वयंघाेषित पुराेगामी पुढे येणारच आहेत! आपल्याकडे म्हण आहे ‘गाव तिथे उकिरडा.’
 
 
 
आता ‘गाव तिथे बांगलादेशी’ असं म्हणण्याची पाळी आली आहे; नव्हे, ‘घर तिथे बांगलादेशी’ असेच म्हणावे लागेल. कारण आपल्या घराच्या बाजूलाही कुणी बांगलादेशी राहत असेल तर ‘मला काय त्याचे?’ या गुंगीत वावरणाèया आपल्यासारख्या सामान्य माणसांना काही खबरबात लागणार आहे काय? आपण भलं आणि आपलं काम भलं हे सभ्य-सज्जन माणसाचं ब्रीदवाक्य आहे. Bangladeshi-Ratnagiri पण भल्या माणसा, तुझ्या येणाऱ्या पिढीचं वाटाेळं हाेत आहे अशा वागण्यामुळे, त्याचं काय? पण भल्या माणसाला याचं काय? ताे तर नाकासमाेर बघून चालणारा सज्जन आहे. असाे! पण अचानक वाढणारी बांगलादेशी आणि इतर घुसखाेरांची संख्या ही सामान्य बाब नाही. हा भविष्यातील माेठ्या कटकारस्थानाचा ट्रेलर असू शकताे. उद्या हे घुसखाेर आम्हाला वेगळा देश द्या अशी हिंसक मागणी करणार नाहीत, याची शाश्वती कुणी देऊ शकताे काय?